काळ
वाईटच होता तो काळ
पडलो होतो मी रक्त बंबाळ
कसा बसा सुटुन अलो
मरायच होत तरी नाही मेलो
काही डिसत नव्हत
काही कळत नव्हत
डोळ्यांपुढे झाला अंधार
पेलवत नव्हता शरीराचा भार
शांतता पसरत श्र्वास थांबला
मेंदुला कळले की आता अंत आला
पन परत धावायला लागली जीवनसत्त्व
मरण पाहिल्यावर् कळल जीवनाच महत्व
अंधार बाहेर धकलत आला प्रकाश
डोळ्यांना डिसले ते निरभ्र आकाश
मेंदू जागा झाला क् क् र करु लागला
तो पण कामचोर डुडैवावर रडु लागला
पण आता शरीराला मरायच नव्हट
जीवनाच हे महत्व सांगितल्याशीवाय संपायच् नव्ह्त
तोंडाने ओरडुन सांगायचा प्रयत्न केला
पण निव्रुत्त मेंदुने आवाजाचा बहिशकार केला
ओरडल असत तरी
कुणी एइकायलाच नव्हत
सगळेच कामात डंग
कुणी लक्श देणारच नव्हत
शरीराचा निधार तुटला श्र्वासाचा आधारही सुटला
शेवटी जे व्हायच होत तेच झाल
हे रहस्य शरीरातच कोंडुन रहिल
आता काही घाई गडबड नव्हती
शांय्हता होती वायफ़ळ बडबड नव्हती
डोळ्याभोवति कळोख होत
डोळ्यात मात्र विलक्शण तेजाची झलक होती

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home